“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी मी भाजपा, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला बिनशर्त पाठिंबा दर्शवत आहे”, असं म्हणत राज ठाकरेंनी लोकसभा निवडणूक नसणार असल्याचं पाडवा मेळाव्यातून जाहीर केलं. राज ठाकरेंच्या भूमिकेवरून त्यांच्यावर प्रचंड टीका होऊ लागली. तसंच, समाज माध्यमांवरही त्यांना ट्रोल केलं गेलं. राज ठाकरेंच्या या भूमिकेबाबत संभ्रम निर्माण झाला होता. परंतु, याबाबत आज त्यांनी पुन्हा स्पष्टीकरण केलं आहे. पदाधिकारी आणि नेत्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आज पत्रकार परिषदेत माध्यमांशी संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा