मराठी भाषेसाठी साहित्यिकांनी दिलेलं योगदान कधीही विसरता येणार नाही. राजकारण्यांसाठी गर्दी, सभा यांचं काही विशेष महत्त्व नसतं. मात्र आज इथे जमलेली गर्दी ही साहित्यावर प्रेम करणाऱ्यांची गर्दी आहे. पंढरीची वारी वारकरी करतात त्याचप्रमाणे साहित्यावर प्रेम करणारे रसिक या ठिकाणी येतात असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. मराठी म्हणजे एक चमत्कार घडवणारी भाषा आहे याचा आपल्याला अभिमान आहे असंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. कवी कुमार विश्वास यांचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कौतुक केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा