लोकसभेला आम्ही २३ जागा लढलो होतो. त्यातील १८ जागांवर विजय मिळवला होता. संभाजीनगर मध्ये थोडक्या मतांनी पराभव झाला. जिंकलेल्या जागांवर चर्चा करायची नाही, हे धोरण ठरलं आहे. काँग्रेसनं महाराष्ट्रात जागाच जिंकल्या नाही. पण, काँग्रेसची ताकद असलेल्या जागा त्यांना मिळणार. यावरती दिल्लीतील हायकमांड आणि आमचं एकमत झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्रात कुणी वक्तव्य करत असेल, तर त्याकडे फार गांभीर्यानं पाहण्याची गरज नाही, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांना टोला लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी संवाद साधत होते.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा