मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी १० डिसेंबर रोजी मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील खोपोली ते कुसगाव या नवीन मार्गिकेच्या बांधकामाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी केली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या प्रकल्पाच्या ऑनसाईट कार्यालयात जाऊन सुरु असलेल्या बांधकामाच्या कामाचा दर्जा आणि गुणवत्तेची माहिती जाणून घेतली. मात्र आता याच प्रकल्पाचा फायदा आणि त्यावरील खर्चासंदर्भात मनसेचे कल्याण ग्रामीण मतदारसंघाचे आमदार राजू पाटील यांनी आक्षेप घेतला आहे. सहा किलोमीटर अंतर कमी करण्यासाठी ६६०० कोटी खर्च करायची काय गरज होती?, असा प्रश्न राजू पाटील यांनी विचारला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा