मनमोहन सिंग जेव्हा पंतप्रधान होते त्या दहा वर्षात १७१ जवान शहीद झाले, तर मोदींच्या कार्यकाळात ७०० पेक्षा जास्त जवान शहीद झाले. तरीही यांची भाषणं सुरु आहेत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी केली आहे. नांदेडमध्ये झालेल्या संयुक्त सभेत भुजबळ बोलत होते. आज तर मी असं ऐकलं की एक यज्ञ यात्रा निघाली आहे. देशात एक यज्ञ केला जाणार आहे जेणेकरून देशावर कुणीही हल्ला करू नये. असं यज्ञ करून कधी हल्ले रोखता येतात का? असाही प्रश्न भुजबळांनी विचारला. इतकंच नाही तर एक कविताही भुजबळ यांनी वाचली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा