सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांसाठी पक्षांची मोर्चेबांधणी सुरु झाली आहे. मात्र असं असलं तरी युती आणि आघाडीबाबत कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. सध्या राज्यात तीन पक्षांचं मिळून महाविकास आघाडी सरकार आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत एकत्रिपणे निवडणुका लढवायच्या की नाही, याबाबत संभ्रम आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपल्या पक्षाचं मत मांडलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा