वाई: लोकसभा निवडणुकीत शरद पवार आणि अजित पवार दोघे एकत्र येण्याची शक्यता फारच कमी असल्याचे व घड्याळ या चिन्हाचा निर्णय निवडणूक आयोगच करेल असे मत सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केले. सहकार मंत्री दिलीप वळसे-पाटील आज शनिवारी रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीच्या निमित्ताने साताऱ्यात आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा