राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे लवकरच पडणार आहे, राज्यात लवकरच भाजपाचं सरकार येणार आहे. अशा प्रकारची विधानं भाजपा नेत्यांकडून केली जात आहेत. केंद्रीयमंत्री नारायण राणे, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी या संदर्भात आतापर्यंत विधानं केल्याचं समोर आलेलं आहे. तर, भाजपा नेत्यांकडून केल्या जाणाऱ्या सरकार पडण्याबाबतच्या वक्तव्यांच्या पार्श्वभूमीवर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादमध्ये पत्रकारपरिषदेत आपलं मत व्यक्त केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा