लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे चांगलेच चर्चेत आले आहेत. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांनी केलेली राजीनामा देण्याची घोषणा. पक्षाच्या श्रेष्ठींना त्यांनी त्यांचं म्हणणं कळवलं आहे आणि त्यांचा निर्णय आल्यानंतर त्यांनी महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दर्शवली आहे. महाराष्ट्र भाजपाने लोकसभा निवडणुकीत मित्रपक्षांसह ४५ पेक्षा जास्त जागा जिंकण्याचा विश्वास व्यक्त केला होता. प्रत्यक्षात तसं घडलं नाही. महायुतीला १७ आणि भाजपाला अवघ्या ९ जागा मिळाल्या. महाराष्ट्रात जे पानिपत झालं त्याची जबाबदारी स्वीकारुन देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्रिपद सोडण्याची तयारी दाखवली आहे. मात्र भाजपाने त्यांचे पंख कापले नसते तर कदाचित असं घडलं नसतं अशी चर्चा आता रंगली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा