मणिपूरमध्ये हिंसाचार सुरू असतानाच दोन महिलांना विवस्त्र करत त्यांची रस्त्यावरून धिंड काढल्याच्या घटनेने देशात खळबळ उडाली आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. खरंतर, ही घटना दोन महिन्यांपूर्वीची आहे, परंतु मणिपूरमधील पोलीस प्रशासनाने याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केली नव्हती. अशातच या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यामुळे देशभरात संतापाची लाट उसळली. यावर सर्वोच्च न्यायालयानेही संताप व्यक्त केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा