राज्य मंत्रिमंडळाची आज महत्वपूर्ण बैठक पार पडल्यानंतर आयोजित पत्रकारपरिषदेत बोलताना राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते व अल्पसंख्याकमंत्री नवाब मलिक यांनी आज राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली. ”राज्यपालांना कळलं पाहिजे की ते मुख्यमंत्री नाही. ते राज्यापाल असल्याचा त्यांना विसर पडला की काय? असा प्रश्न निर्माण होतो आहे. या राज्यात दोन सत्ताकेंद्र निर्माण करण्याचा प्रयत्न हे योग्य नाही.” असं यावेळी नवाब मलिक यांनी बोलून दाखवलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा