एकनाथ शिंदेनी शिवसेनेबरोबर केलेल्या बंडखोरीनंतर राजकीय समीकरण बदलली आहेत. त्यातून आता अगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी शिवसेनेविरोधात शिंदे गट आणि भाजपानेही कंबर कसली आहे. तर दुसरीकडे राज ठाकरेंच्या भेटीनंतर शिंदे गट, भाजपा आणि मनसेमध्ये युती होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेचे सरचिटणीस वरुण सरदेसाईंनी मनसे, भाजपा आणि शिंदे गटावर निशाणा साधला आहे. “गेल्या ३० वर्षात शिवसेनेने, उद्धव ठाकरेंनी अनेक आव्हानं पेलली आहेत. यंदाचेही आव्हान आम्ही पेलू. समोर कुणीही येवो, कुणाचीही युती व्हावी. ३ पक्ष काय ३० पक्ष एकत्र आले तरीही मुंबईकर उद्धव ठाकरेंच्या पाठिशी खंबीर आहेत, असा खोचक टोला लगावला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा