कच्छच्या वाळवंटामधील पाण्याच्या समस्येवर बनवलेला ‘जल’ चित्रपट ६६ व्या कान चित्रपट महोत्सवात दाखवला जाणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन गिरीश मल्लिक यांचे असून, पूरब कोहली आणि तनीषा चॅटर्जी यांच्या प्रमूख भूमिका आहेत. हा चित्रपट २२ मे रोजी कान चित्रपट महोत्सवात दाखविला जाणार आहे.
मल्लिक म्हणाले की, वन वर्ल्ड फिल्म्समध्ये आम्हाला आणि आमचे आंतरराष्ट्रीय विक्री सहयोगी इनसोम्नियावर्ल्ड सेल्स, एनएफडीसी यांना भारतीय सिनेमाच्या १०० वर्ष पूर्ण होण्याच्या निमित्ताने इतक्या प्रतिष्ठीत महोत्सवात चित्रपट प्रदर्शित करण्याची संधी मिळाली, यासाठी मी स्वतःला भाग्यशाली मानतो.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा