नरवीर तान्हाजी मालुसरे यांची शौर्यगाथा मोठ्या पडद्यावर अत्यंत भव्यदिव्य स्वरुपात दिग्दर्शक ओम राऊत यांनी मांडली. अजय देवगणची मुख्य भूमिका असलेला चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर तुफान गाजतोय. एकीकडे हा चित्रपट प्रेक्षकांची गर्दी थिएटरमध्ये खेचत असताना दुसरीकडे यामध्ये दाखवलेल्या इतिहासाबद्दल बरीच मतमतांतरे पाहायला मिळत आहेत. चित्रपटात दाखवलेला इतिहास कितपत खरा आहे याबद्दल स्वत: तान्हाजी मालुसरे यांच्या वंशजांनी या विशेष मुलाखतीत सांगितले.

ashok gehlot son vaibhav loksabha election
भाजपाने पेपर फुटी प्रकरणाचा मुद्दा तापवला, अशोक गहलोतांच्या कार्यकाळातील मुद्द्यामुळे सुपुत्र अडचणीत?
man kidnapped and burnt to killed in gujarat over instagram status
पुणे: ‘म्हाळुंगे किंग’ पोस्ट जीवावर बेतली; अपहरण करून गुजरातमध्ये जाळून केली हत्या, वाचा सगळा घटनाक्रम
Amol Kolhe, Shivaji Adhalrao Patil,
शिवाजी आढळराव हे रडीचा डाव खेळत आहेत; अमोल कोल्हेंचा टोला, थ्री इडियट चित्रपटातील सांगितला ‘तो’ प्रसंग
Orenthal James Simpson
स्पोर्ट्समन, सेलेब्रिटी… मग पत्नीची हत्या, निर्दोष मुक्तता तरी कफल्लक आयुष्य… ओ. जे. सिम्प्सन यांचे आजही अमेरिकेवर गारूड कसे?

‘तान्हाजी : द अनसंग वॉरिअर’ या चित्रपटाने दोन आठवड्यांत कमाईचा २०० कोटींचा आकडा पार केला आहे. अजूनही तिकीटबारीवर प्रेक्षकांची गर्दी सुरूच आहे. ओम राऊत यांना हिंदीच्या पदार्पणाच्या चित्रपटातच मोठं यश मिळालं आहे. चित्रपटात अजय देवगणने तान्हाजींची भूमिका साकारली असून सैफ अली खान उदयभान राठोडच्या भूमिकेत आहे.