हिंदी चित्रपटसृष्टी आणि कलाकारांच्या दृष्टीने सध्याचा काळ थोडा कठीण आहे. ओटीटीचे प्रस्थ वाढले आहे. चित्रपट लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी चित्रपटगृह आणि ओटीटी दोन्ही माध्यमे उपलब्ध आहेत. मात्र चित्रपट हे मुळातच चित्रपटगृहात जाऊन अनुभवण्याचे माध्यम आहे. त्यामुळे सध्या चित्रपटगृहात आपला चित्रपट प्रदर्शित होतो आहे हेच कलाकारांसाठी यशाचे नवे समीकरण आहे, असा विचार अभिनेता श्रेयस तळपदे याने ‘लोकसत्ता’शी बोलताना मांडला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा