गेल्या काही दिवसांपासून नाट्यक्षेत्रामध्ये असलेला चर्चेचा विषय म्हणजे नाट्यगृहांमधील अव्यवस्थता. अभिनेते वैभव मांगले यांनी एक पोस्ट शेअर करत पुणे, औरंगाबाद, नाशिक या ठिकाणी नाटकाचे प्रयोग सुरू असताना आलेल्या अनुभवांबाबत भाष्य केलं. तर या पाठोपाठ अभिनेते भरत जाधव यांनीदेखील रत्नागिरीच्या नाट्यगृहातील अडचणींबद्दल भाष्य करत, यापुढे अशी स्थिती असेल तर रत्नागिरीत प्रयोग करणे शक्य होणार नाही, असं म्हटलं. विविध नाट्यगृहांबद्दल कलाकार तक्रारी करत असतानाच अभिनेत्री मुक्ता बर्वे व त्यांच्या ‘चारचौघी’ या नाटकाच्या टीमने लाइव्ह येत वाशीच्या विष्णुदास भावे नाट्यगृहाचं व तेथील कर्मचाऱ्यांचं कौतुक केलं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा