मराठी चित्रपटसृष्टीची ‘अप्सरा’ अर्थातच अभिनेत्री सोनाली कुलकर्णी ही नेहमीच तिच्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखली जाते. ती नेहमीच काही ना काही कारणांमुळे चर्चेत असते. नुकतंच सोनाली कुलकर्णी ही झी मराठी वरील ‘बस बाई बस’ या कार्यक्रमात सहभागी झाली होती. त्यात तिने सिनेसृष्टीतील विविध विषयांबद्दल भाष्य केले. यावेळी तिने ती आणि सिद्धार्थ जाधव जवळपास १० ते १२ वर्षे एकमेकांशी बोलत नव्हते याबद्दलचा खुलासाही केला. तसेच त्यांच्यात पुन्हा कशाप्रकारे मैत्री झाली याबद्दलही तिने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा