‘भूलभुलैया ३’ हा चित्रपट सध्या दिवाळीच्या मुहूर्तावर चित्रपटगृहांतून गर्दी खेचतो आहे. या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाल्यापासून अभिनेत्री विद्या बालन ‘भूलभुलैय्या’ चित्रपट मालिकेतील तिसऱ्या चित्रपटात मंजुलिका म्हणून पुनरागमन करणार याची कोण चर्चा सुरू झाली. त्यात भरीस भर म्हणून विद्या बालन आणि माधुरी दीक्षित यांची नृत्याची जुगलबंदी पाहायला मिळणार याचाही प्रेक्षकांना आनंद झाला. या चित्रपटामुळे सध्या आनंदात असलेल्या विद्याने एका मुलाखतीदरम्यान बोलताना याआधी डझनावारी चित्रपटातून तिची भूमिका बदलली गेली होती, त्यामुळे नकार पचवण्याची हिंमत तिच्यात आहे. मात्र त्याच अनुभवामुळे इतरांशी वागताना किती प्रेमाने आणि सांभाळून वागलं पाहिजे, याची जाणीव झाल्याचेही तिने सांगितले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा