‘पाणी’ या चित्रपटाच्या यशानंतर आदिनाथ कोठारे एका नव्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ‘पाणी’ चित्रपटाची कथा आणि यातील गाणी थेट सामान्य माणसांच्या काळजाला भिडली. खेड्यापाड्यासह शहरांमध्येही अनेक ठिकाणी पाण्याच्या समस्या आहेत. अशा विषयावर चित्रपट बनवल्यानंतर आता आदिनाथ कोठारेकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा फार वाढल्या आहेत. अशात नुकतीच त्याने त्याच्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा