यशराज फिल्म्स बॉलिवूड चित्रपटसृष्टीतील एक प्रतिष्ठित अशी चित्रपट निर्माण करणारी संस्था. साठ सत्तरच्या दशकापासून ते आजतागायत हजारो चित्रपट या संस्थेने निर्माण केले आहेत. संस्थेत सुरवातीला यश चोप्रा हे दिग्दर्शक आणि निर्माते अशा दोन्ही भूमिका बघत होते. त्यानंतर त्यांचा मुलगा आदित्य चोप्रा ही जबाबदारी पार पाडत आहे. कधीकाळी सुपरहिट चित्रपट देणाऱ्या संस्थेचे गेले काही चित्रपट साफ आपटले आहेत. नुकताच येऊन गेलेला ‘शमशेरा’, ‘जयेश भाई जोरदार’ हे चित्रपट चालेले नाहीत. दिग्दर्शक अनुराग कश्यपने यावर आपले मत मांडले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा