औरंगाबादमध्ये वेरुळ- अजिंठा आंतरराष्ट्रीय महोत्सवातील ‘लाइव्ह इन कॉन्सर्ट’ दरम्यान झालेल्या गोंधळाविषयी गायक- संगीतकार अतुल गोगावले यांनी मंगळवारी ‘लोकसत्ता ऑनलाइन’कडे स्वतःची बाजू मांडली. या कार्यक्रमात साऊंड ट्रॅक अचानक बंद पडल्यामुळे अजय-अतुल यांची तारांबळ उडाल्याची चर्चा रंगली होती. मात्र, असा कोणताही प्रकार घडला नसून आमच्याविरोधात जाणुनबुजून नकारात्मक गोष्टी पसरविण्यात येत असल्याचा दावा अतुल यांनी केला. ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना अतुल गोगावले म्हणाले की, संपूर्ण भारतात आम्ही लाइव्ह कॉन्सर्ट करत असतो. ही काही पहिली वेळ नव्हती की आम्ही अशा प्रकारचा कोणता कार्यक्रम करत होतो. महाराष्ट्रामध्ये लाइव्ह कॉन्सर्ट ही संकल्पना मुळात आम्ही आणली असतानाही आम्ही लोकांसमोर असे का करु हा प्रश्न मलाच पडला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा