अभिनेते भरत जाधव यांनी आत्तापर्यंत विविध नाटकांमध्ये काम केलं आहे. तसंच एक उत्तम विनोदी अभिनेता अशी त्याची ओळख आहे. नाटक, चित्रपट, मालिका, वेबसीरिजमध्येही भरत जाधव झळकला आहेत. ‘सही रे सही हे’ त्याचं नाटक अजूनही सुरु आहे तसंच ‘अस्तित्व’ हे गंभीर विषय असलेलं नाटकही लोकांना आवडतं आहे. दरम्यान नाटकाच्या वेळी एखादा विनोद कसा फसू शकतो हे भरत जाधवने सांगितलं आहे. तसंच दादा कोंडकेंची एक आठवणही सांगितली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा