चला हवा येऊ द्या हा कार्यक्रम सर्व वयोगटामध्ये चांगलाच प्रसिद्ध आहे. प्रेक्षकांचे मनोरंजन करण्याबरोबरच त्यांना हसवण्याचे काम या कार्यक्रमाद्वारे केले जाते. मात्र नुकत्याच प्रकाशित करण्यात आलेल्या एका भागात आगरी व्यक्तिरेखा साकारण्यात आली होती. ही व्यक्तीरेखा भाऊ कदम यांनी साकारली होती. या व्यक्तीरेखेमुळे आगरी आणि कोळी समाजातील लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यामुळे या समाजातील विविध संघटनांनी भाऊ कदम यांची भेट घेत ही गोष्ट त्यांच्या लक्षात आणून दिली. ५ आणि ६ नोव्हेंबरला प्रसारित झालेल्या भागात हे घडले होते. हा वाद जास्त पेटू नये यासाठी भाऊ कदम यांनी या समाजाची जाहीर माफी मागितली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा