एस्कलेटरवरून वर जात जात तो थांबतो आणि मागे वळून पाहताना म्हणतो, “मलै डा…अण्णामलै!” पंचवीस वर्षांनी ‘कबाली’मध्ये तीच अंगकाठी, तोच त्वेष आणि तीच लकब. “कबाली डा…!” या पंचवीस वर्षांत दुनिया किती बदलली! कावेरीच्या पाण्यासाठी एकमेकांना पाण्यात पाहणारे तमिळनाडू-कर्नाटक जवळ आले, स्वस्तात असते म्हणून रात्री एसटीडी फोन करणारी माणसे व्हाट्स अपवर नेटपॅक वापरून व्हिडियो पाहायला लागली, केंद्रात अर्धा डझन आणि तमिळनाडूत पाच सरकारे बदलली. फक्त बदलली नव्हती एकच गोष्ट – जनसामान्य प्रेक्षकांचा जवळपास देव असलेला आणि समस्त चित्ररसिकांना अचंबित करणारा तो रजनीकांत एक!
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा