बॉलीवूडमध्ये विशिष्ट लोकांच्या संपर्कात किंवा समूहात राहिले तरच काम मिळते असा आरोप यापूर्वी अनेक कलाकारांकडून करण्यात आला आहे. ज्यांची इंडस्ट्रीत कोणाशीही ओळख नाही अशा कलाकारांना प्रचंड संघर्ष करावा लागला आहे. याविषयी अनेक बॉलीवूड अभिनेते आणि अभिनेत्रींनी भाष्य केले आहे. आता सलमान खानच्या ‘जय हो’ चित्रपटात प्रमुख भूमिका साकारलेल्या डेझी शाहने याबाबत उघडपणे आपले मत मांडले आहे. तसेच बॉलीवूडमध्ये विशिष्ट समूहांत राहिल्याने करिअरवर कसा परिणाम झाला याबाबतही तिने सांगितले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा