बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांनी २००० साली महाराष्ट्रात शेतजमीन विकत घेतली होती. पण या जमिनीमुळे ते नंतर सात वर्षांनी म्हणजेच २००७ मध्ये वादाच्या भोवऱ्यात अडकले होते. कारण तेव्हाच्या राज्यातील नियमांनुसार बिगर-शेतकऱ्यांना शेतजमीन घेण्यास बंदी होती. असं असूनही त्यांनी शेतजमीन घेतली होती. सरकारने बिग बींना या प्रकरणात अडकवण्याचा प्रयत्न केला, असा दावा त्यांचे वकील प्रदीप राय यांनी केला आहे. तसेच त्यावेळी अमिताभ यांनी परिस्थिती कशी हाताळली याचा खुलासाही राय यांनी केला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा