रोजच्या जीवनात विविध कारणांनी आपली अनेक व्यक्तींशी भांडणे आणि वाद होत असतात. अनेकदा मन दुखावले गेल्याने व्यक्ती वर्षानुवर्षे अबोला धरतात. आता असंच काहीसं ‘मुल्क’, ‘थप्पड़’, ‘आर्टिकल १५’, ‘भीड’ अशा चित्रपटांचे दिग्दर्शक अनुभव सिन्हा यांच्याबरोबरही घडलं आहे. बॉलीवूड अभिनेता अजय देवगणने या दिग्दर्शकांशी गेली १८ वर्षे अबोला धरल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा