Anurag Kashyap Left Mumbai : हिंदी चित्रपटसृष्टीत मागील काही वर्षांत महत्त्वपूर्ण योगदान देणारा एक दिग्दर्शक, अभिनेता म्हणजे अनुराग कश्यप होय. अनेक सुपरहिट चित्रपट देणारा अनुराग कश्यप मागील काही काळापासून बॉलीवूडमधील बदलत्या वातावरणावर सातत्याने टीका करताना दिसत आहे. बॉलीवूड आता फक्त नफ्याचाच विचार करतं, सिनेमाला कला प्रकार म्हणून फारसे महत्त्व दिले जात नाही, असं तो अनेकदा म्हणत असतो. याच दरम्यान, दोन महिन्यांपूर्वी त्याने लवकरच मुंबई सोडणार असल्याचं म्हटलं होतं. आता त्याने मुंबई शहर सोडल्याची माहिती दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा