सलमान खानच्या अनेक चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. २०१५ मध्ये रिलीज झालेल्या ‘बजरंगी भाईजान’ या चित्रपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली. अनेकांनी सलमानच्या ३५ वर्षांच्या करिअरमधील सर्वांत चांगला चित्रपट म्हणून या सिनेमाचे कौतुक केले. या चित्रपटाचे दिग्दर्शन कबीर खानने केले होते. तसेच या ‘बजरंगी भाईजान’ची कथा सुप्रसिद्ध दिग्दर्शक एस. एस. राजामौली यांचे वडील व्ही. विजयेंद्र प्रसाद यांनी लिहिली होती. शूटिंगदरम्यान या चित्रपटामधील क्लायमॅक्सबाबत एस.एस. राजामौली यांनी दिग्दर्शकांना एक महत्त्वाचा सल्ला दिला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा