सध्या देशभरात लोकसभा निवडणूक २०२४च्या निकालावर चर्चा होतं आहे. ४ जूनला अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीचा निकाल लागला असून हा निकाल अनपेक्षित भाजपाला धक्का देणारा ठरला. ४०० पारचा नारा देणाऱ्या भाजपाला यंदा २४० जागांवरच समाधान मानावं लागलं. ज्या राज्यातून अधिक अपेक्षा होती त्याच उत्तर प्रदेशातील काही मतदारसंघात भाजपाला विजयासाठी खूप संघर्ष करावा लागला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा