अभिनेत्री दिया मिर्झाने साहिल संघाशी लग्न केलं होतं. २०१४ मध्ये त्यांनी लग्नगाठ बांधली आणि पाच वर्षांनी २०१९ मध्ये ते विभक्त झाले. त्यानंतर दोन वर्षांनी दियाने एका खासगी समारंभात बिझनेसमन वैभव रेखीशी लग्न केलं. वैभवही घटस्फोटित होता व त्याला मुलगी समायरा होती. वैभवशी लग्न केल्यावर दिया समायराची सावत्र आई झाली. दिया सोशल मीडियावर फॅमिली फोटो शेअर करत असते, त्या फोटोत समायरादेखील असते. आता एका मुलाखतीत समायरा आपल्याला आई म्हणत नसल्याचा खुलासा दियाने केला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा