बॉलीवूडचा प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून करण जोहरला ओळखले जाते. ९० च्या दशकातील ‘कभी खुशी कभी गम असो’ किंवा नुकताच प्रदर्शित झालेला ‘रॉकी और रानी प्रेम कहानी’ त्याच्या प्रत्येक चित्रपटाला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. करणने नुकतीच ‘इंडियन एक्स्प्रेस’च्या ‘एक्स्प्रेस अड्डाला’ हजेरी लावली होती. या वेळी त्याने भारतीय सिनेमात गेल्या १० ते २० वर्षांत झालेले बदल यासंदर्भात अनेक गोष्टी सांगितल्या. तसेच मध्यंतरीच्या काळात त्याच्याबद्दल सोशल मीडियावर कशी नकारात्मक पसरली होती याविषयी करणने भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा