रणबीर कपूर व रश्मिका मंदाना अभिनीत ‘अॅनिमल’ या चित्रपटाला प्रदर्शित होऊन साडे तीन महिने झाले आहेत. पण हा चित्रपट अजूनही चर्चेत आहे. या चित्रपटातील संवाद, गाणी सोशल मीडियावर सतत व्हायरल होतं असतात. मात्र दुसऱ्याबाजूला या चित्रपटावरून दिग्दर्शक संदीप रेड्डी वांगा व प्रसिद्ध कवी, लेखक जावेद अख्तर यांच्यातील कोल्ड वार अजूनही सुरुच आहे. नुकतंच जावेद अख्तर वांगा यांनी दिलेल्या प्रत्युत्तरावर भडकले आणि त्यांचा चांगलाच समाचार घेतला. पण नेमकं काय घडलं होतं? जाणून घ्या…
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा