इम्तियाज अलीच्या ‘जब वी मेट’ या चित्रपटाला १७ वर्षे पूर्ण झाली आहे. हा चित्रपट अन् यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे. शाहिद कपूर (आदित्य) आणि करीना कपूर (गीत) यांची प्रमुख भूमिका असलेली ही प्रेमकथा आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिली आहे. इतक्या वर्षांनंतर, करीनाने तिच्या ‘गीत’ या भूमिकेबद्दल तिचं मत व्यक्त केलं आहे. मुख्य म्हणजे इतक्या वर्षांत पहिल्यांदाच तिने शाहिद कपूरबद्दल वक्तव्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा