‘द केरला स्टोरी’ चित्रपटाची सध्या चांगलीच चर्चा आहे. केरळमधील ३२ हजार महिलांचं धर्मांतर करण्यात आलं आणि त्यांना दहशतवादी संघटनेमध्ये भरती केल्याचं या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आलं होतं. चित्रपटात निर्मात्यांनी केलेल्या दाव्यांवरून राजकारणही चांगलंच तापलं आहे. हा चित्रपट आज ५ मे रोजी प्रदर्शित होत आहे. या चित्रपटावर बंदी घालण्याची मागणीही अनेक राजकीय पक्षांनी केली, पण सुप्रीम कोर्टाने त्यास नकार दिला. अशातच केरळच्या राज्यपालांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा