Animal या संदीप वांगा रेड्डी दिग्दर्शित सिनेमाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली. त्याचप्रमाणे हा सिनेमा चर्चेचाही विषय ठरला. अनेकांना हा सिनेमा आवडला तर अनेकांनी यावर चिंता व्यक्त केली. त्यावेळी तमाशाने समाज बिघडत नाही आणि किर्तनाने सुधरत नाही अशा म्हणींचा वापर करुन एकमेकांना उपदेशाचे डोसही पाजले गेले. या सगळ्यावर लेखक, कवी जावेद अख्तर यांनी परखड भाष्य केलं आहे. Animal सारखे चित्रपट हिट होणं ही चिंतेची बाब आहे असं जावेद अख्तर यांनी म्हटलं आहे. छत्रपती संभाजी नगर या ठिकाणी नववा अजंठा वेरुळ चित्रपट महोत्सव भरला आहे. त्यावेळी झालेल्या भाषणात जावेद अख्तर यांनी हे विधान केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा