१९८१ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘याराना’ चित्रपटातील गाणी आजही तितकीच गाजत आहेत. पण तुम्हाला माहितेय का? या चित्रपटांमधील दोन प्रसिद्ध गाण्यांमागे काही रंजक किस्से देखील दडले आहेत. ज्यामुळे चित्रपटाचे शो बंद पाडण्याची वेळ आली होती. तसंच अभिनेत्री नीतू कपूर यांना एका गाण्याचं चित्रीकरण अर्धवट सोडून थेट मुंबईला जावं लागलं होतं. हे किस्से नेमके काय आहेत, जाणून घ्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा
मराठीतील सर्व बॉलीवूड बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Neetu kapoor left yaarana shooting for rishi kapoor and went to mumbai rnv