‘खून भरी माँग, ‘किशन कन्हैया’, ‘खेल’, ‘करण-अर्जुन’, ‘कोयला’, ‘कहो ना प्यार है’, ‘कोई मिल गया’ अशा गाजलेल्या चित्रपटांसाठी राकेश रोशन(Rakesh Roshan) यांना ओळखले जाते. राकेश रोशन यांनी अभिनेता म्हणूनदेखील काम केले आहे. मात्र, त्यांना अशा लोकप्रिय ठरलेल्या चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून वेगळी ओळख मिळाली. राकेश रोशन हे अनेकदा त्यांच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यानचे किस्से सांगतात. त्यांनी त्यांच्यावर जो गोळीबार झाला होता, यावरही खुलासा केला आहे. करण-अर्जुन चित्रपटाच्या शूटिंगच्या वेळी सलमान खान व शाहरूख खान त्यांना कसा त्रास देत असत, याबाबत त्यांनी आता वक्तव्य केले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा