दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी ९० च्या दशकात बॉलीवूडला अनेक सुपरहिट चित्रपट दिले आहेत. त्यानंतर अलीकडच्या काळात त्यांनी बनवलेल्या काही चित्रपटांबद्दल एका मुलाखतीत भाष्य केलं. ज्या गोष्टी लोकांना खरोखर चांगल्या वाटतात, त्या गोष्टींसाठी लोकांना वाईट वाटण्याची अट समाजाने घालून दिली आहे, असं ते म्हणाले. “माझ्या आयुष्याच्या एका टप्प्यावर मला कळलं, जर तुम्ही तुमचे कुटुंब, देव आणि सामाजिक मान्यता या तीन गोष्टी सोडल्या तर, तुम्ही जगातील सर्वात मुक्त माणूस आहात. त्यानंतर, तुम्हाला जे करायचे आहे ते तुम्ही करू शकता,” असं ‘गॅलाटा प्लस’शी बोलताना म्हणाले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा