सलमान खानच्या वांद्रे येथील घराबाहेर १४ एप्रिल रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास अज्ञातांकडून गोळीबार करण्यात आला आणि सर्वत्र एकच खळबळ उडाली. आरोपींनी लगेच घटनास्थळावरून पळ काढला होता. परंतु, यानंतर पुढच्या ४८ तासांत मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेकडून विकी गुप्ता आणि सागर पाल अशा दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. आता याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने सलमान खानचा जबाब नोंदवला आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा