भारतीय चित्रपट क्षेत्राला हादरवून सोडणाऱ्या ‘बॅन्डिट क्वीन’ या चित्रपटाला आज ३० वर्षे पूर्ण होत आहेत. १९९४ च्या कान्स फेस्टिव्हलमध्ये या चित्रपटाची चर्चा झाली आणि तिथूनच हा चित्रपट जगभरात चर्चेचा विषय बनला. ‘मिस्टर इंडिया’ आणि ‘मासूम’सारखे अत्यंत वेगळे चित्रपट देणाऱ्या शेखर कपूर यांना चंबळच्या डाकूंवर आणि मुख्यत्वे फूलन देवीवर चित्रपट का करावासा वाटला हा प्रश्न त्यांना बऱ्याचदा विचारण्यात आला. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमध्ये दिग्दर्शकाने याचे उत्तर दिले आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा