एकेकाळी सलमान खान व विवेक ओबेरॉय यांचा वाद बॉलीवूडमध्ये चांगलाच गाजला होता. ‘हम दिल दे चुके सनम’ या चित्रपटानंतर सलमान खान व ऐश्वर्या राय एकमेकांना डेट करत होते. पण नंतर ऐश्वर्याच्या आयुष्यात विवेक ओबेरॉय आला. मग ऐश्वर्याने सलमान खानशी ब्रेकअप केलं आणि विवेकबरोबर रिलेशनशिपमध्ये आली. यावरून सलमान खान व विवेकचं भांडणं झालं, सलमानने विवेकचं करिअर संपवण्याची धमकीही दिली होती. या वादानंतर २००३ मध्ये विवेक ओबेरॉय व ऐश्वर्या रायचे ब्रेकअप झाले आणि तिने अभिषेक बच्चनशी लग्न केलं होतं.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा