आज भारतातून दिसत असलेलं सूर्यग्रहण हे या वर्षातील शेवटचं सूर्यग्रहण असणार आहे. संध्याकाळी ४.२२ ते ५.४२ या वेळेत दिसणारं हे सूर्यग्रहण पाहण्यासाठी सर्वच उत्सुक आहेत. आज लोक सन ग्लासेस किंवा इतर माध्यमांच्या सहाय्याने सूर्यग्रहण पाहू शकतात. पण काही वर्षांपूर्वी एवढ्या सुविधा उपलब्ध नव्हत्या. त्यावेळी सूर्यग्रहण उघड्या डोळ्यांनी पाहणं लोकांसाठी धोकादायक होतं. पण हे सर्व माहीत असतानाही लोक घराबाहेर पडत असत ज्यामुळे त्यांना डोळ्यांच्या वेगवेगळ्या समस्यांना सामोरं जावं लागत असे. यासाठी ४२ वर्षांपूर्वी भारत सरकारने लोकांनी सूर्यग्रहण पाहू नये यासाठी एक हटके उपाय केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा