The Kerala Story Review : ईस्कॉनचे गुरू आणि प्रसिद्ध भारतीय सनातनी संत अमोघ लीला प्रभू यांनी यूट्यूबवरील एका पॉडकास्टमध्ये कलियुगाबद्दल फार मस्त माहिती दिली आहे. त्यांच्या अभ्यासानुसार, “कलियुग १८ फेब्रुवारी ३१०२ बीसी या दिवशी सुरू झाले आहे, आत्तापर्यंत जवळपास ५००० वर्षं पूर्ण झाली आहेत तर कलियुग संपायला ४,२७,००० वर्षं आणखी बाकी आहेत. ही कलियुगाची सुरुवात आहे, त्यामुळेच आपल्याला लोक एवढे धार्मिक झालेले पाहायला मिळत आहेत. या कलियुगातील ही १०००० सुवर्ण वर्षं आहेत. या १०००० वर्षांत प्रत्येक जण परमेश्वराचा जप, आराधना करतो आणि त्याला अध्यात्माची प्रचंड ओढ लागते. सध्या हाच काळ सुरू आहे.”
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा