सध्या बॉलिवूडच्या मोठमोठ्या स्टार्सचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर दणकून आपटत आहेत तर स्टार्स नसलेले ‘द केरला स्टोरी’सारखे चित्रपट बॉक्स ऑफिसवर १५० कोटींचा गल्ला जमवत आहेत. शाहरुख खानचा ‘पठाण’सोडला तर यावर्षीदेखील इतर कोणत्याही बॉलिवूड चित्रपटाला इतकं घवघवीत यश मिळालेलं नाही. या एकंदर परिस्थितीविषयीच चित्रपट समीक्षक आणि सिनेतज्ञ तरण आदर्श यांनी भाष्य केलं आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा