बॉलीवूड अभिनेता विवेक ओबेरॉयचा ‘कंपनी’ हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. यानंतर त्याने ‘साथिया’, ‘युवा’ अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं. परंतु, या दरम्यान विवेक त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आला होता. ऐश्वर्या राय आणि त्याचं अफेअर त्यानंतर झालेलं ब्रेकअप या गोष्टी चर्चेचा विषय ठरल्या होत्या. दोघांच्या ब्रेकअपची कलाविश्वात खूप चर्चा झाली होती. या प्रसंगानंतर लग्न न करण्याच्या निर्णयावर विवेक ठाम होता. त्याला अजिबात लग्न करायचं नव्हतं. ऐश्वर्यानंतर त्याने कोणत्याही मुलीशी लग्न केलं नव्हतं. अशातच त्याची ओळख प्रियांका अल्वाशी झाली आणि पुढे थोड्याच दिवसात हे दोघेही लग्नबंधनात अडकले.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा