भारतीय चित्रपटसृष्टीत देशभक्तीपर चित्रपटांची काही कमी नाही. ‘उरी’, ‘शेरशाह’सारखे चित्रपट आजही सामान्य प्रेक्षकांच्या मनात देशभक्ती जागवण्याचे काम करतात. अशाच काही अजरामर चित्रपटांपैकी एक म्हणजे ‘बॉर्डर’. स्वातंत्र्यदिन किंवा प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी हमखास टीव्हीवर लागणारा हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहे. १९७१ च्या भारत-पाकिस्तान युद्धावर बेतलेला हा चित्रपट प्रेक्षकांनी डोक्यावर घेतला.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा