केंद्र सरकारने ११ मार्च रोजी नागरिकत्व सुधारणा कायदा म्हणजेच CAA लागू करण्यासंदर्भात अधिसूचना जारी केली. संसदेने मंजुरी दिल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी वादग्रस्त कायद्याची अंमलबजावणी करण्याचे आदेश केंद्राने दिले. डिसेंबर २०१९ मध्ये या कायद्याविरोधा देशभर आंदोलनं झाली होती, त्यापैकी काही आंदोलनाला हिंसक वळणही लागले होते. विरोधी पक्षासह नागरिकांनी व सेलिब्रिटींनीही या कायद्याचा विरोध केला होता.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा