२०१९ विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघ सध्या फलंदाजीच्या बाबतीत चांगलाच अडचणीत सापडला आहे. पहिले ४ सामने जिंकल्यानंतर भारताला अफगाणिस्तान आणि वेस्ट इंडिजविरुद्ध कडवी झुंज मिळाली. शिखर धवन दुखापतीमुळे माघारी परतल्यानंतर, संघात चौथ्या क्रमांकाच्या फलंदाजीचा प्रश्न अद्याप सुटलेला नाहीये. शिखरच्या अनुपस्थितीत विजय शंकरला संघात जागा देण्यात आली, मात्र त्यालाही आश्वासक धावसंख्या उभारता आली नाहीये.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा