ज्येष्ठ लेखिका मृणालिनी जोशी यांचे गुरुवारी (२७ ऑक्टोबर) दुपारी वॄद्धापकाळाने निधन झाले. त्या ९५ वर्षांच्या होत्या. शहीद भगतसिंग यांच्या जीवनावर आधारित ‘इन्किलाब’ ही त्यांची कादंबरी चांगलीच गाजली. त्याबरोबरच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दुसरे सरसंघचालक माधव सदाशिव गोळवलकर तथा श्री गुरुजी यांच्या जीवनावर आधारित ‘राष्ट्राय स्वाहा’ कादंबरी, शंकर महाराज यांच्या जीवनावर आधारित शंकरलीला, पावसचे स्वामी स्वरूपानंद यांच्या जीवनावर आधारित अमॄतसिद्धी, स्वा. सावरकर यांच्या जीवनातील अंतिम कालखंडावरील ‘अवध्य मी! अजिंक्य मी!!’ हे कादंबरी त्यांचे साहित्य गाजले. त्यांच्या निधनानंतर अनेकांना श्रद्धांजली वाहिली आहे. प्रसिद्ध लेखक-दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांनीही त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have an account? Sign in
सर्व प्रीमियम कंटेंट, ई-पेपर व अर्काइव्हमधील सगळे लेख वाचण्यासाठी
सबस्क्रिप्शनचे फायदे
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा